आता मी जो अनुभव सांगणार आहे तसा अनुभव फार कमी लोकांच्या आयुष्यात आलेला असेल. अलीकडच्या अती सुरक्षेच्या काळात तर असे अनुभव फारच दुर्मिळ. आणीबाणीच्या काळातली ही घटना. इंदिराबाईंनी घोषित आणीबाणी शिथिल करुन लोकसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. निवडणुका पार पडल्या होत्या आणि मतदान मोजणीची वेळ आली होती. त्याकाळी देशभरातील लोकसभा निवडणुका दोनतीन टप्प्यांत होऊन लगेच मतदान मोजणी होत असे. या काळात म्हणजे १९७८ ला मी सातारा जिल्ह्यात कराड येथे जेसुईट प्री-नॉव्हिस म्हणून टिळक हायस्कूलमध्ये अकरावीत शिकत होतो. त्या आधीच घटनाक्रम आता काहीच लक्षात नाही, मात्र निवडणूक पार पडल्यानंतर त्या दिवशी अगदी भल्या पहाटेच एका ट्रकने काही लोकांसह मी कराडहून सातारा येथे मतदान मोजणी केंद्रात पोहोचलो होतो हे आठवते. हा, एक स्पष्ट आठवते. ट्रकने प्रवास करणारे आम्ही सर्व जण जनता पक्षाचे आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचे विरोधक होतो. मतदान मोजणी केंद्रात जनता पक्षाचे पाठीराखे म्हणून आमची भुमिका असणार होती. आम्ही जनता पक्षाचे पोलिंग एजंट म्हणून काम करणार होतो. आम्ही लोक कराडच्या मतदार संघातील जनत...
Posts
Showing posts with the label Indira Gandhi
- Get link
- X
- Other Apps
सत्ताबदल भारतात अनेक वर्षे केंद्रात आणि सर्व राज्यांत काँग्रेस पक्षाची सत्ता होती. काँग्रेसच्या या निरकुंश सत्तेला पहिला जोरदार धक्का बसला तो १९६७ साली. . त्यानंतर देशात सर्वांत मोठा सत्ताबदल झाला तो १९७७ साली, इंदिराबाईनीं आणीबाणी शिथिल करून निवडणूका घेतल्या तेव्हा. त्यावेळी मी केंद्रीय मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या कराड शहरात अकरावीला होतो. आणीबाणीपूर्व काळ, आणीबाणीचा काळ मी जसा अनुभवाला तसा आणिबाणीत्तोर काळही मी अनुभवला. सत्ताबदल कसा होतो हे त्यावेळी मी पहिल्यांदा अनुभवले. (नंतर पत्रकार म्हणून अनेक निवडणुका अगदी जवळून बघितल्या.) त्यावेळच्या १९७७ लोकसभा निवडणुकात कॉग्रेस पक्षाला पहिल्यांदाच जबर धक्का बसला. दक्षिण भारतात महाराष्ट्राने काँग्रेसविरोधी लाट काही प्रमाणात थोपवली. राज्यातील एकूण ४८ जागांपैकीं निम्म्या जागा काँग्रेस पक्षाने गमावल्या महाराष्ट्रात कोंग्रेसच्या या पराभवाचे एक महत्त्वाचे कारण काही अराजकीय व्यक्तीनीं घेतलेल्या सक्रिय भूमिका होत्या. त्याआधी एकदोन वर्षे इचलकरंजी आणि नंतर कराडला मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. पन्नासाव्या इचलकरंजी संमेलनाचे पु,...
- Get link
- X
- Other Apps
एकमेव प्रवेशद्वार पाटो ब्रिज गोव्याची राजधानी पणजी येथे चारशे-पाचशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या काही वास्तू आणि इतर बांधकाम आहेत. पोर्तुगीज राजवटीची पहिली राजधानी असलेल्या ओल्ड गोवा येथे तर त्याहून अधिक जुनेपुराणे बांधकामे आहेत. पोर्तुगिजांनीं आपली राजधानी नोवे गोवा किंवा पणजी येथे १८४३ या साली हलवली आणि त्यानंतर इथला आधीच असलेला आदिलशाहचा राजवाडा मग पोर्तुगीज इंडियाचे मुख्यालय बनला. त्यानंतर या पणजी येथे पोर्तुगीजांनी पाश्चात्य धर्तीच्या अनेक इमारती बांधल्या, पोर्तुगीज राजवटीच्या वेगवेगळ्या खात्यांची आणि संस्थांची कामकाज या इमारतींतून चालायचे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय लष्कर पाठवून गोवा, दमण आणि दीव पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केला आणि मग पोर्तुगीजकालीन या इमारती विविध सरकारी खात्यांची, लष्करी विभागांची कार्यालये बनल्या. मांडवीच्या तिरावरचे आदिलशाह पॅलेस अनेक वर्षे गोवा, दमण आणि दिवचें सचिवालय आणि विधानसभा भवन होते. पणजी येथे फॉन्टइनेस, कंपाल आणि अल्तिन्हो येथे सहज एक फेरफटका मारला तर पोर्तुगीजकालीन तीनशे-चारशे वर्षे जुनी असलेल्या आणि आजही अगदी सुस्थितीत अ...
- Get link
- X
- Other Apps
निवडणूक चिन्हे टी एन शेषन निवडणूक आयुक्त होण्याआधीची ही गोष्ट आहे. काळ साधारणतः सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीचा. श्रीरामपुरात काही मोक्याच्या जागी आणि रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या घरांच्या भिंतींवर आणि इतर बांधकामांवर पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर काही चिन्हे आणि घोषणा लिहिलेल्या असायच्या. त्यापैकी एक बैलजोडी असायची, गायवासरू असायचे, शहरी भागांत मिणमिणता दिवा असायचा. अनेक चित्रांत लाल रंगातलं विळा-कणीस हें चिन्ह असायचं, काही ठिकाणी विळा आणि हातोडा हे चिन्ह असायचं. देशातल्या लोकसभा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत रंगवलेल्या या चित्रांवर विविध पक्षांची ही निवडणूक चिन्हे, पक्षांची आणि उमेदवारांची नावे असायची. तर यापैकी बैलजोडी हे चिन्ह होतं मोरारजी देसाई वगैरे नेत्यांच्या संघटना काँग्रेसचं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये फार मोठी म्हणजे सरळसरळ उभी फूट पडली होती आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या गटासाठी बैलजोडीऐवजी नवे गायवासरू हे चिन्ह घ्यावं लागलं होतं. सन १९७१च्या सार्वत्रिक निवडणुका इंदिरा गांधींनी हे नवे निवडणुक चिन्ह घेऊन लढवल्या आणि...
Matka Industry and Matka King ratan Khatri
- Get link
- X
- Other Apps
A fortnight after I joined a Marathi newspaper in Ahmednagar district, the editor summoned me and to my astonishment, asked me to include an unusual task in my daily working schedule. He asked me to ring up a local telephone number at the stroke of midnight and get results of the day's matka lottery. The telephone number was of the local matka bookie and my job was to get the two matka prize numbers selected by Mumbai-based Matka king Ratan Khatri. I was dumbfounded when I heard my assignment. After my experience of journalism in Goa, I had never imagined that ringing up a matka bookie would be a part of a sub-editor's job profile. In a few seconds I found myself telling the editor that I would not like to do that job, which was against journalistic ethics, I felt. The editor took out tobacco from a sachet, ground it on his palm with his thumb and carefully put it in his mouth. He then asked, "What is unethical in getting matka numbers and publishing th...
BBC news: Prime Minister Indira Gandhi defeated in Raebareli
- Get link
- X
- Other Apps
BBC news: Prime Minister Indira Gandhi defeated in Raebareli BBC news: Prime Minister Indira Gandhi defeated in Raebareli A few weeks after the Emergency was imposed, the situation was back to normal in the country. I, like most people in the country, was very Indignant that most political leaders opposed to the Congress and Prime Minister Indira Gandhi were imprisoned. The situation in the country had been very volatile for more than a year as a result of the students’ agitation in Gujarat and Bihar, the George Fernandes-led nationwide railway strike and the agitation led by Socialist leader Jaiprakash Narayan. The Allahabad High Court’s ruling disqualifying Prime Minister Indira Gandhi as Raibereli MP had come as the last straw on the camel’s back. Although I was then only a 10th standard student, I shared the people’s anger towards the Congress and Indira Gandhi. The atmosphere in the country at that time was surcharged. Indira Gandhi who realised that the situation was ...
A witness to the Emergency rule (1975-77)
- Get link
- X
- Other Apps
A witness to the Emergency rule (1975-77) That morning, soon after I had arrived at our tailoring shop in Shrirampur, the cycle riding newspaper boy had delivered the newspaper. I was a 10th standard student then but was addicted to newspaper reading. The news content of the newspaper on that day startled me and immediately I pointed it out to my father. The day was June 27, 1975. Sakal, the Marathi newspaper, which I was reading had carried the news that an internal emergency was imposed in the country on June 25 late night and that leaders of all opposition parties including Socialist leader Jaiprakash Narayan, former Union Minister Morarji Desai, and Jan Sangh leader Atal Bihari Vajpayee have been arrested in various cities and sent to jails. Although a minor, I understood the significance of the news. I had been reading newspapers thoroughly for the past many months which had been a turbulent period for the country. I had read about the students’ agitations in Guja...