Posts

Showing posts with the label Acharya Atre
Image
हॉल  ऑफ फेम  -  कराड येथे टिळक हायस्कुलात मी अकरावीला शिकत होतो तेव्हा तिथल्या ऑफिसाशेजारी लावलेल्या एका फलकाकडे माझे नेहेमी लक्ष जायचे. संपूर्ण महाराष्ट्रात खूप वर्षांपूर्वी दहावीच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शाळेतील एका विद्यार्थ्यांचे नाव त्यावर लिहिले होते. त्या फलकावर त्या एका नावाशिवाय खाली इतर नावे होती कि नव्हती ते आता आठवतही नाही, मात्र ते पहिले नाव अगदी लख्ख आठवते. ते नाव होते वि. स. पागे. त्यावेळी मी विद्यार्थी होतो तरी हे वि. स. पागे त्याकाळात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते हे मला माहित होते, त्यामुळेच तो फलक आणि ते नाव आतापर्यंत कायम आठवणीत राहिले. रोजगार हमी योजनेचे (रोहयो) जनक असलेल्या विठ्ठल सखाराम पागे यांनी १९६०-१९७८ ही १८ वर्षे सलगपणे विधानपरिषदेचे सभापतीपद सांभाळले होते. . त्या काळात केंद्रीय मंत्री म्हणून महत्त्वाची खाते सांभाळणारे यशवंतराव चव्हाण हे सुद्धा याच टिळक विद्यालयाचे विद्यार्थी. त्यांचा शाळेत कुठेही नामफलक नसला तरी शाळेच्या आवारात यशवंतरावांचा एक अर्धपुतळा होता. ते शैक्षणिक साल होते १९७६-७७, काळ आणीबाणीचा ह...
Image
. मराठी पुस्तकां चा खप - आचार्य अत्रे यांना १९६६ साली `नोबेल' पारितोषिक मिळाले. मराठी साहित्यिकाला नोबेल पारितोषक मिळेल, तेव्हा मिळेल, पण आता त्याबाबत जनमताची चुणूक जाणून घ्यावी म्हणून `ललित' मासिकाने वाचकांचा प्रतिसाद मागवला तेव्हा प्रल्हाद केशव अत्रे यांना प्रथम क्रमांकाची मते मिळाली. पु. ल. देशपांडे आणि वि. स. खांडेकर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. `ललित' मासिकाच्या वतीने जयवंत दळवी आणि इतरांनी हा बिनपैशाचा नोबेल पुरस्कार अत्रे यांना दिला तेव्हा अत्रे त्यांच्या स्वभावानुसार याबाबत जाम खुशीत होते. दळवी लिहितात कि ``उत्साहाच्या भरात अत्रे यांनी आम्हाला दहाबारा दिवस पुरतील, एव्हढे खाद्यपदार्थ मागवले होते'' ( विषय अत्रे यांच्या संदर्भात असल्याने ही बहुधा जयवंत दळवी यांची अतिशयोक्ती असावी असं मला वाटतं ) यावेळी अत्रे यांची दीर्घ मुलाखत घ्यावी असं जयवंत दळवी यांना वाटलं पण तसा योग दोनतीन वर्षे आला नाही. अन एक दिवस म्हणजे १२ जून १९६९ला प्रकाशक ग. पां. परचुरे यांचा दळवी यांना फोन आला : ``आता साहेबांची आशा नाही'' असं म्हणून फोनवरची व्यक्ती हमसाहमशी रडू...

PMC’s rich legacy of sending leaders to state, national levels vanishing

Image
PMC’s rich legacy of sending leaders to state, national levels vanishing CAMIL PARKHE |  Saturday, 11 February 2017 AT 06:52 PM IST       CAMIL PARKHE ,  PMC leaders ,  national level ,  missing Since its inception in 1857, the Pune Municipal Corporation (PMC) has sent many of its members at State and national levels to lead in various sectors including politics, social works and even in the film industry. One of the oldest civic bodies in the country, the PMC has provided state and national level political leaders, philosophers, social reformers, litterateurs, playwrights and also acclaimed civil engineers. Mahatma Jyotiba Phule - after whom the vegetable market in the city is named - was a member of the PMC. In fact, as a member of the civic body, Phule had opposed the proposal for construction of a central market in the city and demanded that the same funds should be used for providing education to poor children. The market, i...

Pune Municipal Corporation An August Body

Pune Municipal Corporation : An August Body By Camil Parkhe Not many Puneites would know that Mahatma Jyotiba Phule – after whom the vegetable market in the city is named – was in the forefront opposing the construction of this market. As a member of the Pune Municipal Council during the later stages of his life, Phule, known for his concern for the downtrodden, had opposed the proposal for the central market demanding that the same money be instead used for providing education to the children who could not afford it. Mahatma Phule is not the only person of national stature who was associated with the more 125-year-old Pune Municipal Council. Notwistanding the recent trend of group wars in the corporation, a glance at the list of mayors, deputy mayors and other representatives of the civic body makes the civic body and Puneites proud. Lokmanya Tilak, who dominated the freedom struggle movement in the country for over three and half decades, also was a member of the Pune Mun...