गोव्यात पणजी येथे `द नवहिंद टाईम्स' या इंग्रजी दैनिकात आणि नंतर छत्रपती संभाजीनगरला `लोकमत टाईम्स'मध्ये एकूण दशकभर क्राईम आणि हायकोर्ट रिपोर्टर ही बिट मी सांभाळली. तेव्हा वापरल्या गेलेल्या अनेक संज्ञांमध्ये `डायिंग डिक्लरेशन' किंवा मृत्यूपूर्व जबाब हा एक शब्दप्रयोग होता. मुख्यतः एखादी नवविवाहित महिलेचे जळीत प्रकरण असते तेव्हा तिला जाळण्यात आल़े किंवा तिने स्वतःला जाळून घेतले हे तिच्याकडून दंडाधिकाऱ्यामार्फत वदवून घेतले जाते. `डायिंग डिक्लरेशन'ला फौजदारी प्रकरणांत आगळेवेगळे महत्त्व असते. याचे कारण साधारणतः मृत्यूपूर्वी दिलेला जबाब खरा असतो असे मानले जाते. अर्थात मरणाला सामोरे जातानासुद्धा अनेक पतिव्रता महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आपण स्वतःलाच जाळून घेतले किंवा स्टोव्हचा अचानक भडका होऊन आग लागली असे म्हणत असत. याआधी श्रीरामपूरला असताना दैनिक `सकाळ' चे संस्थापक-संपादक नानासाहेब ऊर्फ ना. भि. परुळेकर यांनी मृत्युशय्येवर असताना `निरोप घेता' हे आत्मचरित्र लिहिले होते हे मला माहित होते. त्यानंतर अशाच पद्धतीने समाजवादी नेते एस. एम जोशी यांनी इस्पितळात असताना `मी...
Posts
Showing posts with the label S M Joshi
- Get link
- X
- Other Apps
डॉ. अनिल अवचट `गोव्यातून पुण्याला आलो आहे चार दिवसांसाठी.. उद्या सकाळी वैशालीत ये गप्पा मारायला..’’ त्यावेळी १९८९ला जलद संवादासाठी केवळ लँडलाईन फोनचा पर्याय होता. `इंडियन एक्सप्रेस'ला बातमीदार म्हणून रुजू झाल्यावर रानडे इन्स्टिट्युटसमोरच आणि वैशालीसमोर ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या मागे `मंथली कॉट' बेसिसवर मी राहत असलेल्या माझ्या लॉजवर मला हा निरोप मिळाला होता. पणजीला `द नवहिंद टाइम्स’ चा बातमीदार असताना देबाशिष मुन्शी या `टाइम्स ऑफ इंडिया’च्या गोवा प्रतिनिधीशी दोस्ती झाली होती. `टाइम्स ऑफ इंडिया’ च्या त्याच्या बड्या पगारानुसार पणजीत अल्तिन्हो येथे सरकारी कोट्यातून त्याला आलिशान फ्लॅट मिळाला होती.. तिथेच सर्किट हाऊसमध्ये राहणाऱ्या एका पुणेकराची त्याने मला ओळख करून दिली होती. या सद्गृहस्थाने मला हा निरोप पाठवला होता गंमत म्हणजे त्याचे नाव आता आठवत नाही. मात्र आठवते ती त्यांनी ओळख करून दिलेली ती व्यक्ती. वैशालीत जवळजवळ अर्धापाऊण तास आम्ही तिघे बसलो असणार. काही खाऊन झाल्यानंतर माझे चहाचे दोन कप पिऊन झाल...
- Get link
- X
- Other Apps
पंडित नेहरु आणि गोवा .... ``गोवा के लोक अजीब है'' ( मांडवीतून बोटीने पणजीत आलेल्या पंतप्रधान पंडित नेहरुंचा हा दुर्मिळ फोटो. पंडितजींनी गोव्याला २२ मे १९६३ रोजी पहिल्यांदाच भेट दिली. ) `` पोर्तुगीजांची वसाहत असणाऱ्या गोव्याच्या मुक्तीसाठी १९५५ साली गोव्यात आपला ऐतिहासिक सत्याग्रह करण्यापूर्वी समाजवादी नेते श्री. ना. ग. उर्फ नानासाहेब गोरे यांनी त्यावेळच्या गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला एक पत्र लिहिले होते. गोव्यात सत्याग्रह करण्यामागील आपली भूमिका त्यांनी या पत्रात स्पष्ट केली होती. `आमच्या या कृतीने तुमची सत्ता मोडेल असे मानण्याचे अतिरेकी धाडस आम्ही करत नाही’ अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती पण या वाक्याला जोडूनच त्यांनी लिहिले होते. ``परंतु आमच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होणार नाही असे मात्र आम्हाला वाटत नाही. गोव्याच्या लढ्यात आम्ही (गोवेकर सोडून इतर भारतीय) सहभागी केल्यामुळे गोवा आणि भारत यामधील कृत्रिम सरहद्दीच्या दोन्ही बाजूस राहणारे लोक शाश्वत बंधुप्रेमाने एकत्र येतील. शिवाय ज्यांचा भविष्यकाळ सध्या पोर्तुगालच्या हातात आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची सुप्रभात...
Rashtra Seva Dal : What went wrong?
- Get link
- X
- Other Apps
Rashtra Seva Dal : What went wrong? Rashtra Sava Dal, an organization formed to inculcate the spirit of secular nationalism among the young generation, is completing its golden jubilee this year. Given the high profile names associated with it in review of what it has achieved and what it hasn’t is in order. Founded in Pane by veteran socialist leaders S. M. Joshi, N. G. Gory and Shirubhau Limaye with the objective of countering the growing influence of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) during the Pre-independent era, the Rashtra Seva Dal has provided many talented and dedicated per sons in various walks of life over the years. These include barristers Nath Pai, Madhu Limaye, Madhu Dandavate in the political field. Dr. Shreeram Lagoo, Niloo Phule in the theatrical and film world, P. L. Deshpande and Vasant Bapat in literature. The list goes on. However the organization which once made its founders proud is no longer influential as it used to be. Why? Mr. N. G. ...