Posts

Showing posts with the label The Navhind Times
Image
  साधारणतः १९८२चा काळ. गोव्यात पणजीतल्या The Navhind Times (‘नवहिंद टाइम्स’) चा ‘कॅम्पस रिपोर्टर’ म्हणून मी नुकतीच सुरुवात केली होती. पणजीतले धेम्पे आर्टस् आणि सायन्स कॉलेज, डेम्पो कॉमर्स कॉलेज, बांबोळीचे गोवा मेडिकल कॉलेज, फार्मागुडीचे सरकारी गोवा इंजिनियरिंग कॉलेज, मडगावचे दामोदर कॉमर्स कॉलेज, म्हापशाचे डीएमसी आणि वॉस्कोचे एमईएस कॉलेज, अशी काही मोजकीच पदवी आणि व्यावसायिक महाविद्यालये तेव्हा गोव्यात होती. आठवड्यातून या प्रत्येक महाविद्यालयात जाऊन गरजेनुसार तेथील प्राचार्यांना, काही शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांच्या नेत्यांना भेटून शिक्षणक्षेत्रातील बातम्या दररोज किंवा ‘कॅम्पस रिपोर्टर’ या प्रत्येक सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक सदरात द्यायच्या, हा माझा नेहमीचा शिरस्ता होता. त्याशिवाय नोकरी करत असतानाच मी एम.ए.च्या तत्त्वज्ञान विषयाचा विद्यार्थी म्हणून नियमितपणे लेक्चर्सला हजर राहत असे. त्या वेळी मुंबई विद्यापिठाचे पदव्युत्तर केंद्र पणजीतल्या १८वा जून रोडवरील सुशिला बिल्डिंगमध्ये होते. गोवा विद्यापीठाची स्थापना होण्यास अजून अवकाश होता. या पोस्ट-ग्र...
Image
  गोव्यात म्हापशात त्या रात्री साध्या वेशात असलेले इन्स्पेक्टर मधुकर झेंडे आणि मी कदाचित समोरासमोर आलोही असेल, मात्र त्यांच्याशी काही बोलणे शक्यच नव्हते. आपल्या मुंबई पोलीस टिममधल्या चारपाच लोकांव्यतिरिक्त कुणाशीही एक शब्दसुद्धा बोलण्याच्या मनःस्थितीत ते त्यावेळी नव्हते. त्या रविवार ६ एप्रिल १९८६च्या रात्री तिथे जमलेल्या आम्हा काही मोजक्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास त्यांना अजिबात स्वारस्य नव्हते. पर्वरी येथील `हॉटेल ओ कोकेरो' येथे चार्ल्स सोबराजच्या शिताफीने मुसक्या बांधल्यानंतर म्हापसा हॉटेलातून चेक-आऊट करून सोबराजसह शक्य तितक्या लवकर गोवा सोडून मुंबई गाठण्याच्या घाईत ते होते. काल शुक्रवार दुपारी घरच्या टिव्हीवर पिक्चर सुरु झाल्यानंतर `इन्स्पेक्टर झेंडे' असे चित्रपटाचे शिर्षक झळकले आणि डोक्यात तिडीक उठली. ''इन्स्पेक्टरसाठी हेच नाव निवडण्याची काही गरज होती काय?'' असे मी मोठ्याने बोललोसुद्धा. दोनचार मिनिटे गेली आणि लक्षात आले, ``अरे हो, हा तर मधुकर झेंडे आणि चार्ल्स सोबराज यांच्यावर चित्रपट आहे !'' त्यानंतर मी टिव्हीवरुन नजर वळवली. आज...
Image
नूतन वर्षाचा आरंभ.   गोव्यात मी शिकत असताना तिथल्या कॅथोलिक म्हणजे किरिस्ताव लोकांसाठी तीन दिवस किंवा फेस्त खूप महत्त्वाचे असायचे. हे तीन फेस्त म्हणजे २५ डिसेंबरचा ख्रिसमस, सेंट फ्रान्सिस झेव्हियरचा तीन डिसेंबरला येणारा आणि पब्लिक हॉलिडे असणारा फेस्त आणि 31st डिसेंबरची रात्र म्हणजेच नूतन वर्षाचा आरंभ. तर पणजीतल्या The Navhind Times या इंग्रजी दैनिकात मी बातमीदार होतो तेव्हाची ही गोष्ट. आमच्या या इंग्रजी दैनिकात अनेक कामगार लायनो मशिन ऑपरेटर, फोरमन, वगैरे ख्रिस्ती होते आणि या पेद्रु, मिंगेल, कॅजिटन, रिबेलो वगैरे मंडळींना ख्रिसमसची २५ डिसेंबरला मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थनाविधीसाठी सुट्टी द्यावी अशी मागणी असायची. या दिवशी गोव्यात इंग्रजी दैनिकातील जाहिराती वगैरे आर्थिक बाबी विचारात घेता हे शक्य नसायचे. .. मग या सर्व कामगारांना तडजोड म्हणून ३१ डिसेंबरच्या न्यु इयर बॉलला म्हणजे डान्सला हजेरी लावण्यासाठी पाने लवकर लावून जाण्याची मुभा असे आणि १ जानेवारी रोजी The Navhind Times आणि मराठी जुळे दैनिक 1नवप्रभा' कामगारांना चक्क सुट्टी असायची. . नववर्षाला बंद असणारे द नवहिंद टाइम...
Image
प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न   गोव्यातील वृत्तपत्रात लंडनच्या शाही लग्नाचे फोटो मिळविण्यासाठी २९ जुलै १९८१ला आम्ही केलेला हा आटापिटा. प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न ठरले, तेव्हाच ते विसाव्या शतकातील सर्वांत मोठे शाही, सेलेब्रिटी लग्न असेल असे म्हटले जात असे. ब्रिटिश राजघराणे , ब्रिटिश पर्यटन खाते आणि संपूर्ण जगभरातील प्रसारमाध्यमांतून या होणाऱ्या विवाहाविषयी प्रचंड गाजावाजा केला गेला. त्यात तसे वावगे असे काहीही नव्हते.    यापूर्वी म्हणजे तीन दशकांपूर्वी १९४७ला राणी एलिझाबेथ व्दितीय यांचा स्वतःचा विवाह झाला तेव्हा ग्रेट ब्रिटन हे जगातले एक प्रमुख राष्ट्र असले तरी प्रसारमाध्यमांचे क्षेत्र आताइतके जनसामान्यांपर्यंत पोहोचले नव्हते.    मात्र १९८०च्या सुरुवातीच्या काळात प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांची एंगेजमेंज वा साखरपुडा झाला तेव्हा रेडिओ सामान्य माणसांपर्यंत पोहोचला होता, वृत्तपत्रे शहरांत आणि खेड्यापाड्यांत जाऊ लागली होती आणि ब्लँक अँड व्हाईट टेलिव्हिजनचे भारताच्या काही प्रमुख शहरांत आगमन झाले होते.    एके काळी ब्र...

M N Roy's Radical Humanism

Roy’s Radical Humanism Camil Parkhe, The Navhind Times, Panjim, Goa, March 21, 1984 Improvement in the prevalent social political structure of the society has remained a concern of philosophers right from the ancient history of mankind, in the pursuit of the desire to bring the positive changes, these philosophers, including Pluto, Aristotle, Rousseau, Karl Marx and others, sought to give their own theories for the betterment of the society. In India, the name of M.N.Roy figures prominently among the contemporary Indian philosophers for providing solutions to the various crisis created under the different forms of governments in the world. The birth anniversary of the founder of the ‘radical humanism’ is being celebrated on March 21 in different parts of the country. Disillusion: The radical humanism philosophy of Manbendra Nath Roy (1886-1954) which is centred around the three elements – freedom, reason and morality- was the outcome of long close association with th...

Sharad Pawar vying for Prime Ministership

Maharashtra Newsletter (The Navhind Times, Panaji Goa) Pawar vying for Prime Ministership By Camil Parkhe When the suspended poll campaign was resumed in Maharashtra, the political observers found the State Chief Minister, Mr. Sharad Pawar, a changed person. As he went on his whirlwind tour of the State, Mr. Pawar, through his Press statements and speeches, made it clear that he was very much in the race for the Prime Ministership. The prevalent political situation in the country following assassination for the former Prime Minister, Mr. Rajiv Gandhi, has led Mr. Pawar to harbour hopes of occupying the highest executive post in the country. A shrewd and seasoned politician that he is, Mr. Pawar, however, has chosen a very cautious approach while playing his moves. The post-assassination scenario has indicated that the Congress (I) in Maharashtra had only one person Mr. Pawar who could pull crowds and secure votes for the party in the state. Despite the disturbance of the p...